पोस्ट्स

जुलै, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फॉलोअर

व्हाटसएप ग्रुप

वांग्यात हि चूक करू शकते मोठे नुकसान!

इमेज
फळ आणि शेंडा पोखरणारी कीड वांगे उत्पादक शेतकरी बांधवासाठी मोठी डोकेदुखी ठरते. काही करून या किडीचे नियंत्रण झालेच पाहिजे या विचाराने तो भारंभार कीटकनाशक फवारणी करतो. काही शेतकरी बांधव वांग्यात मक्षिकारी सापळेहि लावतात! एव्हडे सारे करून कीड नियंत्रणात येत नाही. एकीकडे उत्पादन खर्च खूप मोठा होऊन बसतो व दुसरीकडे काढणी केलेल्या मालाचा दर्जा दुय्यम असतो. असा माल विक्रीदेखील होत नाही. एव्हढे मोठे नुकसान कोणत्या चुकी मुळे होते? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यापूर्वी आपण वांग्यावर दोन लेख प्रसिद्ध केले आहेत, ते आपण वाचले आहेत का? नसतील तर या लेखाच्या खाली तुम्हाला या दोघी लेखाच्या लिंक मिळतील. ते लेख वाचायला विसरू नका.  १.  वांग्यातील फळ व शेंडे पोखरणारया अळीचे कसे करणार नियंत्रण? २.  वांग्याचे कीडनियंत्रण करा स्वस्तात आता मूळ मुद्याकडे वळू... बेतहाशा कीटकनाशक फवारणी केल्याने खूप फायद्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे . सर्वप्रथम किडीचे सर्वेक्षण करून आर्थिक नुकसान करण्याची पातळी किडीने गाठली आहे का? हे पाहावे. त्यासाठी कामगंध सापळे लावावेत व एका दिवसात ५ किंवा त्यापेक्...

लावा कारली आणि दोडका, होईल मोठा तुमचा पैका!

इमेज
व्यापारी शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नात मोठा चढ-उतार होत असतो. अशा आर्थिक परिस्थितीचा कौटुंबिक बजेटला धक्का लागू नये म्हणून अभ्यासू शेतकरी, शेतीच्या एका भागात वेलवर्गीय भाज्यांची शेती करतात. यात कारले व दोडके हि पिके अग्रणी आहेत कारण शहरी व स्थानिक बाजारात या फळभाज्यांना वर्षभर चांगली मागणी असते.   हवामान:  या दोन्‍ही पिकांची पावसाळी व उन्‍हाळी हंगामात लागवड करतात. कारल्‍यास उष्‍ण व दमट हवामान तर दोडक्‍यास समशितोष्‍ण व दमट हवामान मानवते. दोडका थोडीशी थंडी सहन करु शकतो, मात्र कारल्याच्या वेलीवर थंडीचा वाईट परिणाम होतो. जमीन:  भुसभूशीत चांगला निचरा असणारी भारी ते मध्‍यम जमन निवडावी, चोपण अथवा चिबड जमिनीत ही पिके घेऊ नयेत. पूर्वमशागत व लागवड: जमीनीची उभी आडवी नांगरट करून , काडी कचरा वेचून शेत स्‍वच्‍छ करावे. प्रति हेक्‍टरी 100 ते 150 क्विंटल चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोष्ट  हुमणासूर  मध्ये  मिसळून शेतात पसरवावे.   हुमणासूर हे उत्तम दर्जाचे मृदा सुधारक असून मातीतील उपयोगी सूक्ष्मजीवांची संख्या वाढवतात तसेच हुमणी, सुतकृमी, वाळवी यांची संख्या...

मल्चफिल्म ची निवड व फायदा

इमेज
बदलत्या युगातील शेतकरी नव-नवीन पद्धती वापरून अनेक पारंपारिक समस्या मोडीत काढतो. वाढणारे तण, पाण्याची कमतरता, महागडी मजुरी, सूर्याच्या प्रखरतेने होणारे नुकसान, सुतकृमींचा वाढता त्रास अशा अनेक समस्यांवर कमीअधिक प्रमाणात फायदेशीर ठरणारा आच्छादनाचा उपाय कधी काळी शेतकरी मित्रांनीच शोधून काढला. या पद्धतीत कालाअनुरूप सुधारणा होत जावून आज प्लास्टिकच्या आच्छादनाचा वापर व्यापारी व किरकोळ स्वरुपात देखील होतो.  आच्छादनामुळे समस्या निवारणासोबतच काही फायदे देखील होतात जसे.  मृदेची धूप रोखली जाते खताचा निचरा होत नाही विषाणूजन्य रोगाचे वाहक असणाऱ्या किडींचे नियंत्रण होते.  पिकाच्या उत्पादकतेत 25 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ होते.  शेतमालाच्या गुणवत्तेत वाढ होते.  बीज उगवण क्षमतेत वाढ होते.  मल्च फिल्म ची निवड मल्च चा रंग, आकार व जाडी यानुसार प्रकार आहेत व पिकाच्या गरजेनुसार मल्च ची निवड करायची असते. विविध रंगी मल्च चे जे उपायोग सांगिलते जातात त्या नुसार होणारे फायदे प्रत्यक्षात होतीलच असे नाही. तंत्रशुद्ध  प्रयोगात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेग...

एग्रोडॅड चा सल्ला!



शेतीच्या माध्यमातून कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी पाटील बायोटेक तंत्राचा करा अवलंब. हे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी...


आतापर्यंतच्या वाचकांची संख्या

planters

हा फॉर्म भरायला विसरू नका

आपण कोण आहात?

एग्रोडॅड तुमचा मदतनीस आहे. तुम्ही कोण आहात हे जाणून घेतल्या शिवाय आम्ही तुमची मदत करू शकत नाही, तेव्हा हा फॉर्म नक्की भरा व आमची मदत करा. आपली माहिती इतर कुणासोबत शेअर केली जाणार नाही व मार्केटिंग साठी देखील वापरली जाणार नाही. 



धन्यवाद