फॉलोअर

व्हाटसएप ग्रुप

जलव्यवस्थापना संदर्भातील पुस्तके

एक किलो तांदूळ म्हणजे ५००० लिटर पाणी तर १ किलो साखर म्हणजे २००० लिटर पाणी. हि गुणोत्तरे सांगतात पाण्याचे महत्व! पाणी उपलब्ध असले तर कोरडवाहू शेतीचे रुपांतर बागायतीत करून शाश्वत उत्पादन मिळवता येते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने जलव्यवस्थापनाचे धडे चांगल्या पद्धतीने गिरवले पाहिजे. यासाठी फक्त आपल्या शेताबद्दल विचार करून भागणार नाही, तेव्हा वाचा जलव्यवस्थापना संदर्भातील पुस्तके आणि वाढवा आपले ज्ञान!


-------------------------
पाणी फाउंडेशन वाले डॉ. अविनाश पोळ यांची मुलाखत घेतली आहे एडव्होकेट समृद्धी पोरे यांनी. व्हिडीओ पाहायला विसरू नका


-------------------------

पुस्तका विषयी अधिक माहितीसाठी फोटोवर क्लिक करा











टिप्पण्या

एग्रोडॅड चा सल्ला!



शेतीच्या माध्यमातून कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी पाटील बायोटेक तंत्राचा करा अवलंब. हे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी...


आतापर्यंतच्या वाचकांची संख्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गंधक वापरून कमी खर्चात वाढवा उत्पादकता

"मजुरांची" समस्या - नियोजन

मिरचीतील अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे

planters

हा फॉर्म भरायला विसरू नका

आपण कोण आहात?

एग्रोडॅड तुमचा मदतनीस आहे. तुम्ही कोण आहात हे जाणून घेतल्या शिवाय आम्ही तुमची मदत करू शकत नाही, तेव्हा हा फॉर्म नक्की भरा व आमची मदत करा. आपली माहिती इतर कुणासोबत शेअर केली जाणार नाही व मार्केटिंग साठी देखील वापरली जाणार नाही. 



धन्यवाद